डोनाल्ड ट्रंप यांचा भारताविरुद्ध एवढा थयथयाट का? खरे कारण भारताची रशियन तेल खरेदी नाही
ट्रंप यांचा भारतावर राग आहे कारण भारतामुळे त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार हुकला असे त्यांना वाटते
ट्रंप यांचा भारतावर राग आहे कारण भारतामुळे त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार हुकला असे त्यांना वाटते
Operation Sindoor बाबत काही देशांनी मानवतावादी सूर काढत भारतावर टीका केली या पार्श्वभूमीवर एअर मार्शल ए. के. भारती यांच्या स्पष्ट व ठाम उत्तराने भारताचे पाकिस्तान विरुद्ध चे धोरण स्पष्ट केले आहे.
operation Sindoor नंतर भारत पाक सीमेवर युद्ध जन्य परिस्थिती आहे पण खरच भारत पाक युद्ध होईल का? पाकिस्तान ची अण्वस्त्र क्षमता म्हणजे माकडाच्या हातात कोलीत अशी आहे .अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानवर थेट हमला करणे योग्य आहे का? हा प्रश्न आहे